आमच्या येणाऱ्या पिढीकडे आम्ही काय सुपुर्त करतोय? मुळात समस्यांचाच कचरा इतका झालाय की एकाही समस्येवर प्रभावी असा उपाय आम्ही देऊ शकत नाही. आम्ही तरूण चळवळीत जोडले जातो… आम्ही वेगवेगळ्या स्तरांमध्ये,संघटनांमध्ये काम करत असतो ह्या सर्वांचं ध्येय एक असुनही आम्ही मात्र ते गाठू शकत नाही अथवा तिथपर्यंत पोहचत नाही. येणारी पिढी ह्या काळातल्या कुठल्या विषयाचं चिंतन करून एक आदर्शवत मार्ग निवडेल हाच मोठा प्रश्न आणि समस्या आहे.
chetan_savkar
डार्विन
